रक्ताच्या नात्यातील ४ ठाकरे चुकीचे अन् एकटे उद्धव ठाकरे बरोबर कसे?

46 Comments

  1. तुझे सख्ये तरी तुया सपोर्ट मधे आहे का ते सांग आधी

  2. त्या चार लोकांनची बाळासाहेबांनी अगोदरच लायक नव्हते म्हणून हाकाल पट्टी केली होती

  3. उद्धव ठाकरेच खरं नाव उद्धट ठाकरे असलं पाहिजे.कारण त्याच्या वाणी विचार आणि वर्तनात उद्धट पणा च नेहमी दिसतोय. मी मराठीभाषी लोकांना सागु इच्छितो कि ही व्यक्ति मुख्य मंत्री पदाच्या लायकीची हमखास नाही.

  4. Te chukiche hote mhaunach balasaheb astannach te sodun gele hote ani uddhavsaheb barobar hote mhanunach te balasaheban sobat hote shevatparyant

  5. वंदनीय बाळासाहेब असतानाच त्यांनी त्याना बाहेरचा रस्ता दाखवला होता, त्यामुळे आता तो विषय कोणाच्या राजकिय फायद्यासाठी चघळायची गरज नाही.
    वं. बाळासाहेबानी मा. ऊध्दवजींना आपला राजकीय वारस नेमलं होतं.

  6. बाळा साहेबांना कधीच येवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार, खाजदार, शिवसैनिक सोडून गेले नाहीत.कोणीही आपल्या पक्षाचा विचार सोडला की अदोगती होती.प्रत्येक पक्षाचे विचार असतात त्या विचारावर पक्ष चालतो.

  7. ऊधव साहेब हे निष्ठा वंत व हे बाकीचे लबाड गदार आहे

  8. जयदेव बरोबर बोलतात सगळ बरखास्त करून निवडणूक लावा मग कळेलच

  9. कालच्या दसऱ्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी स्वतःची लायकी घालवली. याला राजकारणाचा गंध नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची होती ती स्वतःच उघड करून टाकली ना शरीराची साथ ना बुद्धीची बात अडीच वर्षाचा मुख्यमंत्री सगळी स्वार्थाची खैरात………….. हा स्वतःला savru शकत नाही इतरांना काय सांगणार?

  10. बाकी काही नाही थापा दीपा काही नाही फक्त पैशाचा खेळ थापा फुटला

  11. जयदेव ठाकरे च्या तीन तीन बायका काय समजायचं आपण?

  12. पैसे घेऊनच जयदेव ठाकरे एकनाथ शिंदे चा स्टेजवर गेले घटस्फोटीत स्मिता ठाकरे सहित आणि तिसऱ्या बायको सहित काय समजायचे ते समजा

  13. जसे एकाच रक्ताचे 100 कौरव चुकीचे आणि 5 पांडव बरोबर असू शकतात तसेच उद्धव ठाकरे बरोबर असू शकतात…हे इतकं साधं तुला समजत नाही

  14. बाळासाहेबांनी मर्जीने नाही दिल सर्व त्रास देऊन घेतलं यांनी म्हणुन

  15. अरे भड्यानो जर हे सर्व बरोबर ते बाळासाहेब ठाकरे चुकीचे होते का?

  16. कोरोनाच्या काळामध्ये असा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे सरकार होऊ शकत नाही गोरगरीब जनतेसाठी चांगला दिवस होते

  17. उध्दव ठाकरे शेवटपर्यंत बाळासाहेब यांच्या सोवत होते सोडून गेले नाहीत

  18. करोना काळातील जनता उद्धव ठाकरेंनी खूप शांतपणे विचार करून नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे हे उपकार लोक विसरणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  19. Dada pad asel na ekadyakade tar jalnare 4 Kay 400 astyat…..hya 4 jannana pan बाळासाहेबांनी त्यांची विरसात दिली नाई पण उद्धव यांना दिली..का?
    50-60 वर्ष राजकारण केलेला माणूस एवढं तरी विचार करूनच करेल.
    आणि तसंही या 4 जननी पण बाळासाहेबांना जिवंत पाणीच यातना दिल्या आहेत.
    त्यामुळे आता थोड त्या एकट्याच पण विचार करावा जनतेने.

  20. तू अती शहाणी होऊ नकोस कारण प्रतेक घरामध्ये एक घरभेदी असतो. तुमच्या घरात पण असेल .आताच्या परिस्थितीत एकही घर असे नाही की तिथे भांडणे नाहीत .भाऊ एकमेका कडे जात नाहीत विचारपूस करत नाही आणि ठाकरे घरात जे रामायण घडले ते बाळासाहेब ठाकरे हयात असतानाचे आहे. उगाच तुम्ही रान पेटऊ नका. सध्या व्हॉटसअप वर सुद्धा उद्धवजीच्या विरोधात एक मोठा मेसेज फिरतआहे .हे सर्व भाजपचे कारस्थान आहे कारण त्यांच्या पाया खालची जमीन आता सरकली आहे .तुम्ही कितीही रान पेटवा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच साथ देणार.

  21. वैचारिक नाच जपणार तरी नाच जवळ होतं ना शेवटपर्यंत ओन्ली शिंदे

  22. पुरे झाली जगदंबेची नकल काढणे ते बाळासाहेबां सोबतच गेले बाळासाहेबांचे पक्षाचे विचार फक्त शिंदे साहेबांकडे राहिली शिल्लकपण

  23. जे बापाला मान देतात एकतात तेच आणि तेच बाप्पा बरोबर आसतात जयदेव ठाकरे याचा मुलगाच जयदीप ठाकरे हे सुद्धा उद्धव काका बरोबर आहे

  24. He बाळासाहेबांना जाऊनच विचारावे लागेल तुम्हाला कारण खुद्द बापानं त्यांना का विचारले नाही याचे नक्कीच काही करणे आहेत तुम्ही उद्धवजी यांच्या पाठक आत्तेबहिन हीच व्हिडिओ बघा मग कळेल उगीच काहीतरी करु नका

  25. शेवटपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेब वडीलबरोबर राहिले

Write A Comment